ई पिक पहानी पेरा नोंदनी नाही केली तर अन्यथा मिळणार नाही लाभ ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
जालना : शेतकऱ्यांना एक रुपयात
पंतप्रधान पीक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पीक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. शेतकऱ्यांना पीक विमा भरताना नियमांचे पालन करणे बंधन कारक आहे.
पीक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासनदप्तरी नोंद करणे गरजेचे आहे. त्या शिवाय शेतकऱ्यांना शेती पिकांची झालेली नुकसानभरपाई दिली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांच्या मोबाइलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा उपलब्ध आहे.
कोठे कराल नोंदणी? Kothe karatl E-Pik Pahani Nond.
मोबाइल असेल त्यांनी मोबाइलवरून पीक पेरा नोंद करता येते. मोबाइल नसलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकावर जाऊन नोंद करता येते.
मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई- पीक पाहणी अॅप डाऊनलोड केल्यानंतर पेज ओपन होईल. पेजवर मोबाइल नंबर टाका, आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडा, फार्म भरून तो सबमिट करा.
पिकाच्या नावाची करावी लागणार नोंद
१ ऑगस्टपासून करा पीक पेरा नोंदणी E-Pik Pahani Date
शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकाची शासनदरबारी नोंद करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करावी लागणार आहे.
पीक पेरा नोंद करावी लागणार
अॅपवर कशी कराल नोंदणी? E-Pik Pahani Kashi Karavi
एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, नमुना नंबर आठ आणि पिकाच्या नावाची नोंद करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा भरपाई दिला जातो. परंतु, यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणते पीक घेतले याची तलाठी दप्तरी किंवा स्वतःच्या मोबाइल अॅपवरून अथवा आपल्या घराजवळील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन पीक पेरा नोंद करावी लागणार आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now